India Languages, asked by jilanikureshi754, 1 month ago

स्वाध्याय
एका-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) अंगाची लाही लाही कशामुळे होते?
(आ) अवखळ वारा सुटल्यावर काय होते?
(इ) थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते ?
(ई) पाणपोईवर पाणी पिण्यास कोण कोण येतात?
(3)
ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात

उ​

Answers

Answered by shishir303
1

(अ) अंगाची लाही लाही कशामुळे होते?

कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होते.

(आ) अवखळ वारा सुटल्यावर काय होते?

अवखळ वारा सुटल्यावर पालापाचोळा धुळीबरोबर उडतो.

(इ) थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते ?

रखरखत्या उन्हामुळे थकलेल्या वाटसरूला ग्लानी येते.

(ई) पाणपोईवर पाणी पिण्यास कोण कोण येतात?

पाणपोईवर पाणी पिण्यास गरीब श्रीमंत दोन्हीही येतात.

(ङ) ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात

रखरखत्या उन्हात रांजणातले थंडगार पाणी पिऊन सर्व तृप्त होतात म्हणून त्याला आशीर्वाद देतात.

 ○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○

Answered by barani79530
1

Explanation:

please mark as best answer and thank me

Attachments:
Similar questions