Hindi, asked by luckysonawane999, 3 months ago

समाजसेवा हेच मानवतेचा धर्म essay​

Answers

Answered by luckytiwari171107
1

Answer:

ईश्वराने मानव निर्माण केला. म्हणून मानवतेकरिता मिळून-मिसळून राहणे, माणसाने माणसासाठी केलेले कर्तव्य म्हणजे धर्मपालन होय. मानवता हाच खरा धर्म आहे. धर्माबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असू शकतील; परंतु मानवता हीच सर्व धर्माची शिकवण असेल. उपासना निरनिराळ्या रूपाची असेल, पण उपासनेची शक्ती अफाट आहे. कारण सगळ्याच धर्मात सत्याला किंमत आहे. सत्य हाच तुमचा खरा जीवन धर्म आहे. ज्या गोष्टीवर तुमची श्रद्धा आहे त्याप्रमाणे तुम्ही आचरण कराल. तोच धर्म मानाल. कोणताही धर्म असला तरी धर्माविषयी प्रत्येकाची श्रद्धा असावी. मानवता धर्म सर्वधर्माचा पाया आहे. सर्वांविषयी आदरभाव, प्रेम, आस्था, विश्वास असला पाहिजे. मन वेगवेगळ्या वाटांनी जायला निघते, तेव्हा त्या मनाचा विचार करून संकुचित भाव न ठेवता उदार व विशाल भाव ठेवावा. लोकांच्या मनात जो धर्माविषयी भेदभाव निर्माण होतो त्याचे कारण मानवता धर्म त्यांच्यात रुजला नाही. व्यवहारातला भेदभाव मिटविण्यासाठी धर्म आहे.

ईश्वराने मानव निर्माण केला. म्हणून मानवतेकरिता मिळून-मिसळून राहणे, माणसाने माणसासाठी केलेले कर्तव्य म्हणजे धर्मपालन होय. मानवता हाच खरा धर्म आहे. धर्माबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असू शकतील; परंतु मानवता हीच सर्व धर्माची शिकवण असेल. उपासना निरनिराळ्या रूपाची असेल, पण उपासनेची शक्ती अफाट आहे. कारण सगळ्याच धर्मात सत्याला किंमत आहे. सत्य हाच तुमचा खरा जीवन धर्म आहे. ज्या गोष्टीवर तुमची श्रद्धा आहे त्याप्रमाणे तुम्ही आचरण कराल. तोच धर्म मानाल. कोणताही धर्म असला तरी धर्माविषयी प्रत्येकाची श्रद्धा असावी. मानवता धर्म सर्वधर्माचा पाया आहे. सर्वांविषयी आदरभाव, प्रेम, आस्था, विश्वास असला पाहिजे. मन वेगवेगळ्या वाटांनी जायला निघते, तेव्हा त्या मनाचा विचार करून संकुचित भाव न ठेवता उदार व विशाल भाव ठेवावा. लोकांच्या मनात जो धर्माविषयी भेदभाव निर्माण होतो त्याचे कारण मानवता धर्म त्यांच्यात रुजला नाही. व्यवहारातला भेदभाव मिटविण्यासाठी धर्म आहे.

Answered by deepak9140
1

ईश्वराने मानव निर्माण केला. म्हणून मानवतेकरिता मिळून-मिसळून राहणे, माणसाने माणसासाठी केलेले कर्तव्य म्हणजे धर्मपालन होय. मानवता हाच खरा धर्म आहे. धर्माबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असू शकतील; परंतु मानवता हीच सर्व धर्माची शिकवण असेल. उपासना निरनिराळ्या रूपाची असेल, पण उपासनेची शक्ती अफाट आहे. कारण सगळ्याच धर्मात सत्याला किंमत आहे. सत्य हाच तुमचा खरा जीवन धर्म आहे. ज्या गोष्टीवर तुमची श्रद्धा आहे त्याप्रमाणे तुम्ही आचरण कराल. तोच धर्म मानाल. कोणताही धर्म असला तरी धर्माविषयी प्रत्येकाची श्रद्धा असावी. मानवता धर्म सर्वधर्माचा पाया आहे. सर्वांविषयी आदरभाव, प्रेम, आस्था, विश्वास असला पाहिजे. मन वेगवेगळ्या वाटांनी जायला निघते, तेव्हा त्या मनाचा विचार करून संकुचित भाव न ठेवता उदार व विशाल भाव ठेवावा. लोकांच्या मनात जो धर्माविषयी भेदभाव निर्माण होतो त्याचे कारण मानवता धर्म त्यांच्यात रुजला नाही. व्यवहारातला भेदभाव मिटविण्यासाठी धर्म आहे.

Similar questions