Geography, asked by manisha5383, 9 months ago

samudrache pani khare ka asate​

Attachments:

Answers

Answered by Isha5077
0

Answer:don't post any junk post like this

Explanation:

Answered by Anonymous
0

नदी, तलाव यांचे पाणी खारट लागत नाही. परंतु नदी समुद्राला मिळाल्यानंतर पाणी खारट बनते आणि समुद्राचे पाणी मूलतः खारट असते.याला वैज्ञानिक कारण आहे.

जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो त्या

पाण्यात काही प्रमाणात क्षार असतात. परंतु त्यांचे प्रमाण कमी असते. म्हणून त्यांची चव आपल्या जिभेला जाणवत नाही. म्हणून हे पाणी आपल्याला खारट लागत नाही.

समुद्राचे पाणी खारट असल्याचे प्रमुख कारण म्हणजे, समुद्राच्या पाण्यात 30% पेक्षा अधिक क्षार असतात. त्यामुळे आपल्याला समुद्राचे पाणी खारट लागते.

_______________________________

Similar questions