History, asked by vaidyakalidas46, 2 months ago

शेतीचे व्यापारी करण मनजे काय?​

Answers

Answered by sayyedsoleha3161
8

Answer:

इंग्रजाच्या आर्थिक धोरणाने भारतात झालेला बदल म्हणजे शेतीचे व्यापारीकरण होय. कंपनी सरकारच्या आगमणाने भारतातील स्वयंपूर्ण शेती समूळ नष्ट झाली. कालखंड जसजसा पुढे जाऊ लागला तसतसा शेतीवर व्यापारी प्रभाव पडू लागला. पूर्वी सारखी परंपरागत पिके, उत्पादने बंद झाली.

Answered by jg6184917hf
0

Answer:

khfvhyhnhhnggb bgvb hggszcfc cg bgccg hgddvg vfdcftv vfdchh gdchubj cdvbjn gdcgvvg gdc vffvg ffhs fshh. gdvbub. ffhbv. gv. hi j

Similar questions