Geography, asked by dabhanepradnya, 1 month ago

शुद्धीकरणाचे कार्य करत असतात. वनस्पतींना विशेषतः
कार्बन डायऑक्साईडचे शोषक मानले जाते. पोषण द्र
निर्मितीचक्राच्या कार्यात वनस्पतीचे मोठे योगदान अस
सर्वापेक्षा महत्त्वाचे म्हणजे सर्वच वनस्पती लहान किंवा मोट
अनेक जीवस्वरूपांचे अधिवास असतात. प्रदेशातील सर्वर
जैवविविधता हे ही वनस्पतींच्या वैविध्यांवरच अवलंबून
संवर्धनवादी जीवशास्त्रज्ञ वेगवेगळ्या जीवसंहतीतील जैन
टिकवण्याच्या दृष्टीने गांभीर्याने प्रयत्न करत आहेत.
उद्यानांच्या स्थापनेपासूनच "निसर्गाचे रक्षण'' या संकल्प
व्या शतकाच्या उत्तरार्धातच मूर्त स्वरूप मिळाले. ते
आत्तापर्यंत जगात सुमारे 7000 राष्ट्रीय उद्यानांची स्थाप
आहे. भारतात सुमारे शंभरहून अधिक राष्ट्रीय उद्याने असून
8 राष्ट्रीय उद्याने 1000 कि.मी. पेक्षा जास्त क्षेत्रावर वि
आहेत. नैसर्गिक व ऐतिहासिक मूल्य असलेल्या प्रदेशाचे र
हे राष्ट्रीय उद्यानांचे मूळ ध्येय आहे. जगातील राष्ट्री
पर्यटकांची आकर्षक स्थळे, तर संवर्धन अभ्यासकांस
प्रयोगशाळा बनली आहेत.
प्रश्न:

1) जगात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत?
2) भारतातील आठ राष्ट्रीय उद्याने किती कि.मी. क्षेत्र
विस्तारलेली आहेत?1000 कि.मी
3) वनस्पती कोणाचे अधिवास असतात?
4) वनस्पतींचे मानवी जीवनातील महत्त्व लिहा.
नाते वा (कोणत्याही दोन​

Answers

Answered by manju0005000
0

Answer:

hasya Kavi albela of the young generation of January and a half hour ago I am a very happy for you dictionary app yes happy with it are confidential and privileged and is so he could not find any information contained withinand the young man of

Attachments:
Similar questions