तुलना करा/साम्य लिहा.
आगळ-वाड्याचे कवच, आजी- कुटुंबाचे संरक्षक कवच
Answers
Answered by
4
Answer:
वाड्याच्या दाराला लावलेली आगळ हे वाड्याचे संरक्षक कवच म्हणून काम करते.
ही आगळ लावल्यावर वाड्यातील लोकांना सुरक्षित वाटायचे
त्यांना चोरांपासून व दारोडेखोऱ्यांपासून संरक्षण मिळायचे. त्यामुळे, ते निवांत झोपू शकत होते.
त्याचप्रकारे, आजी ही कुटुंबाचे रक्षण दुष्ट लोकांपासून व वाईट विचारांपासून करत होती. तिच्यामुळे घरात भांडणं होत नव्हती व सुख नांदत होते.
ती घरातल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असायची. तिच्या शिस्तीमुळे व मायेमुळे घरातल्यांना सुरक्षित वाटायचे.
अशा प्रकारे, जसे आगळ वाड्याचे कवच होते, तसेच आजी ही कुटुंबाची संरक्षण कवच होती.
Similar questions