Political Science, asked by jayantmane28, 7 months ago

टिपा लिहा लोकसभेतील महिलाचे pratinidhitav​

Answers

Answered by meghana1308
13

Hlo mate here is ur ans......

यंदाची लोकसभा निवडणूक वेगळी ठरली; कारण यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत विजयी महिला उमेदवारांची संख्या मोठी आहे. देशभरात ५४३ जागांपैकी एकूण ८२ जागांवर यंदा महिला उमेदवार निवडून आल्या आहेत.

यंदाची लोकसभा निवडणूक वेगळी ठरली; कारण यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत विजयी महिला उमेदवारांची संख्या मोठी आहे. देशभरात ५४३ जागांपैकी एकूण ८२ जागांवर यंदा महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. आतापर्यंतचा निवडणुकीच्या निकालातील हा सर्वांत मोठा आकडा आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत विजेत्या महिलांची संख्या ६१ इतकी होती, तर २००९ मधील १५व्या लोकसभा निवडणुकीत ती केवळ ५८ होती.

यंदाची लोकसभा निवडणूक वेगळी ठरली; कारण यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत विजयी महिला उमेदवारांची संख्या मोठी आहे. देशभरात ५४३ जागांपैकी एकूण ८२ जागांवर यंदा महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. आतापर्यंतचा निवडणुकीच्या निकालातील हा सर्वांत मोठा आकडा आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत विजेत्या महिलांची संख्या ६१ इतकी होती, तर २००९ मधील १५व्या लोकसभा निवडणुकीत ती केवळ ५८ होती.गेल्या १५ वर्षांत फक्त महिला उमेदवारांचाच नाही, तर विजेत्या महिलांचा टक्काही वाढता असल्याचे दिसून येत आहे. हीच टक्केवारी महाराष्ट्रातही मोठी आहे. महाराष्ट्रात यंदा ४८ जागांपैकी एकूण आठ जागांवर महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. यात अमरावतीच्या नवनीत रवी राणा (अपक्ष), बारामतीच्या सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), यवतमाळ वशिमच्या भावना गवळी (शिवसेना) भारतीय जनता पक्षाच्या बीड येथील प्रीतम मुंडे, दिंडोरीच्या डॉ. भारती पवार, मुंबई दक्षिणच्या पूनम महाजन, नंदूरबारच्या डॉ. हीना गावित (भाजप) आणि रावेरच्या रक्षा खडसे यांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीचे केंद्रस्थान असलेल्या आणि देशाच्या राजकारणावर मोठ्या प्रमाणावर परिणाम घडवून आणणारा सर्वांत मोठा मतदारसंघ म्हणजे उत्तर प्रदेश! अर्थातच, सर्वाधिक उत्सुकता असलेल्या या राज्यात एकूण ८० जागांपैकी ११ जागांवर महिलांनी विजय मिळवला आहे. यात राहुल गांधी यांना अमेठी येथे थेट टक्कर देणाऱ्या 'भाजप'च्या स्मृती इराणी आणि मथुरातून २०१४मध्येही विजेत्या ठरलेल्या हेमा मालिनी यांच्यासह फतेहपूरमधून साध्वी निरंजन ज्योती, सुलतानपूरमधून मनेका गांधी, फुलपूरमधून केशरी देवी पटेल, लालगंजमधून संगीता आझाद, अलाहाबादमधून रिटा बहुगुणा जोशी, बदाऊमधून संघमित्रा मौर्य आणि धौराहरातून २०१४मध्येही विजयी ठरलेल्या रेखा वर्मा या 'भाजप'च्या उमेदवारांचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशातून २०१४मध्येही विजेत्या ठरलेल्या मिर्झापूरच्या अनुप्रिया सिंग पटेल (अपना दल) आणि रायबरेलीतून सोनिया गांधी (काँग्रेस) यांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीचे केंद्रस्थान असलेल्या आणि देशाच्या राजकारणावर मोठ्या प्रमाणावर परिणाम घडवून आणणारा सर्वांत मोठा मतदारसंघ म्हणजे उत्तर प्रदेश! अर्थातच, सर्वाधिक उत्सुकता असलेल्या या राज्यात एकूण ८० जागांपैकी ११ जागांवर महिलांनी विजय मिळवला आहे. यात राहुल गांधी यांना अमेठी येथे थेट टक्कर देणाऱ्या 'भाजप'च्या स्मृती इराणी आणि मथुरातून २०१४मध्येही विजेत्या ठरलेल्या हेमा मालिनी यांच्यासह फतेहपूरमधून साध्वी निरंजन ज्योती, सुलतानपूरमधून मनेका गांधी, फुलपूरमधून केशरी देवी पटेल, लालगंजमधून संगीता आझाद, अलाहाबादमधून रिटा बहुगुणा जोशी, बदाऊमधून संघमित्रा मौर्य आणि धौराहरातून २०१४मध्येही विजयी ठरलेल्या रेखा वर्मा या 'भाजप'च्या उमेदवारांचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशातून २०१४मध्येही विजेत्या ठरलेल्या मिर्झापूरच्या अनुप्रिया सिंग पटेल (अपना दल) आणि रायबरेलीतून सोनिया गांधी (काँग्रेस) यांचा समावेश आहे.ओडिशातून एकूण २१ जागांपैकी सात जागांवर महिला उमेदवार विजयी झाल्या असून, यात सर्वाधिक बिजू जनता दलाच्या उमेदवारांचा समावेश आहे. त्यात प्रमिला बिसोई (अस्का), मंजुलता मंडल (भद्रक), राजश्री मल्लिक (जगतसिंगपूर), शर्मिष्ठा सेठी (जयपूर) आणि चंद्राणी मुर्मू (केओंझार) यांचा समावेश असून, 'भाजप'च्या अपराजिता सारंगी (भुवनेश्वर) आणि संगीता कुमारी सिंग देव (बोलांगीर) याही विजयी ठरल्या आहेत. पश्चिम बंगालमधील एकूण ४२ जागांपैकी ९ जागांवर निवडून आलेल्या महिला उमेदवारांपैकी तृणमूल काँग्रेसच्या काकोली घोषदास्तीदार (बारसात), अपरूपा पोद्दार (आरमबाग), सताब्दी रॉय (बिरभूम) आणि प्रतिमा मंडल (जॉयनगर) या चारही महिला २०१४ पासूनच खासदार आहेत. २०१४पासूनच मूळच्या खासदार असलेल्या आणि यंदा पुन्हा निवडून आलेल्या महिलांची संख्याही मोठी आहे. यात भाजपच्या किरण खेर (चंडीगड), यात गुजरातमधील पूनमबेन मादाम (जामनगर), दर्शना जरदोस (सुरत) आणि रंजनाबेन भट्ट (बडोदा) या भाजपच्या उमेदवारांचा समावेश आहे. कर्नाटकमधील शोभा करंदलजे, मध्य प्रदेशातील रिती पाठक, नवी दिल्लीच्या मीनाक्षी लेखी, पंजाबच्या हरसिमरत कौर बादल आणि उत्तराखंडच्या माला राज्यलक्ष्मी शाह अशा सर्वच 'भाजप'च्या खासदारां...

❤️❤️Hope this helps u dear ❤️❤️

✌️Pls Mark as brainliest ✌️

Don't forget to follow me :)

Answered by nikitadohale17
7

Answer:

१. ७३ व्या व ७४ व्या संविधान दुरुस्तीनुसार स्थानिक शासनसंस्थेत महिलांना ३३४ व पुढे जाऊन आता ५० % आरक्षण मिळाल्यामुळे शासनसंस्थेत महिलांचा सहभाग वाढत आहे .

२. महिलांच्या प्रतिनिधित्वामुळे महिला सक्षमीकरणास वेग मिळत आहे .

३. सांख्यिकी माहितीनुसार १ ९ ५१ ते २०१४ या ६३ वर्षांच्या कालावधीत महिला खासदारांच्या संख्येत जवळपास तीन पट वाढ झाली आहे .

४. १ ९५१-५२ साली महिला खासदारांची लोकसभेतील संख्या २२ ( ४.५७ ) होती . २०१४ साली ही संख्या ६६ ( १२.१५४ ) इतकी आहे .

५. वरील आकडेवारीवरून स्त्रियांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व सातत्याने वाढत आहे , असे दिसते .

Explanation:

plz mark mi as brenlist

Similar questions