They have known her since she was a child
Answers
Answered by
0
Answer:
भारतातील पर्यटन हे देशातील अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे आणि ते वेगाने वाढत आहे. वर्ल्ड ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम कौन्सिलने असे अनुमान काढले आहे की २०१८ मध्ये पर्यटनाने १६.९१ लाख कोटी रूपये (यूएस डॉलर २४० अब्ज) किंवा भारताच्या जीडीपीच्या ९.२% उत्पन्न कमावले.[१] पर्यटनाने ४२.६७३ दशलक्ष रोजगारांना पाठिंबा दिला, जे एकूण रोजगारातील ८.१% आहे. या क्षेत्राची वार्षिक वाढ ६.९% दराने होईल असा अंदाज आहे.[२] हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील एकमेव विमानतळ आहे जे जगातील पहिल्या दहा विमानतळांपैकी एक आहे.[३] ऑक्टोबर २०१५ मध्ये भारताच्या वैद्यकीय पर्यटन क्षेत्राची किंमत ३ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती.[४] २०१४ मध्ये १.८ लाख परदेशी रुग्णांनी वैद्यकीय उपचार घेण्यासाठी भारतात प्रवास केला
Similar questions