India Languages, asked by rajeshtiple123, 2 months ago

वैचारिक लेखन :वृद्धाश्रमांची गरज.​

Answers

Answered by BetteRthenUhh
6

Explanation:

\huge{\underline{\red{\mathfrak{♡Answer♡}}}}

बदलत्या काळानुसार समाजापुढे नवे नवे प्रश्न उभे राहत असतात. आज समाजापुढे उद्यान चा प्रश्न आहे. आजच्या विज्ञान युगात वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनामुळे माणसांनी विविध आजारांवर मात केली आहे. माणसाची आयुर्मर्यादा वाढली आहे. त्यामुळे देशातील लोकसंख्येतील वृद्धांचे संख्या वाढली आहे. वर्षानुवर्षे आपल्या समाजातील संयुक्त कुटुंब व्यवस्था कमी होत चालली आहे. आजचे कुटुंब चौकोनी असते. त्यामुळे घरातल्या, समाजातल्या वृद्धांचा प्रश्न प्रकर्षाने उभा आहे. तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे आज आपल्या देशातील बरेच तरुण, विशेषता उच्चविद्याविभूषित परदेशात स्थानिक होतात आणि त्यांच्या वृद्ध माता-पित्यांचा प्रश्न निर्माण होतो.

पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती घरात खूप माणसं असतात माणसे असत. वृद्ध, अपंग, आजारी माणसांची काळजी घेत. कुटुंब एक अशी भावना असे, त्यामुळे या गोष्टी जिव्हाळ्याने होत. आज-काल कुटुंबात मोजकीच माणसे असतात. घरातील स्त्री पण नोकरीसाठी बाहेर पडते, त्याचबरोबर पाळणाघर व तयार आहात अशा सोयींमुळे वडीलधाऱ्या माणसांची, त्यांच्या अनुभवांची गरज उरत नाही. सध्या सर्व क्षेत्रात जग इतक्या गतीने पुढे जात आहे की, घरातील माणसे एकमेकांची साधी चौकशी करायला वेळ मिळत नाही. मग लहानशा घरात अडगळ होते. या गतिमान जीवनात त्यांच्यासाठी देण्यास तरुणांकडे वेळ नसतो. मग वृद्धाश्रमांत रस्ता दाखवला जातो.

Similar questions