Hindi, asked by allujothika2049, 9 months ago

विज्ञान का मानव जीवन पर प्रभाव

Answers

Answered by prashantdubey77
4

Explanation:

आधुनिक मानव समाज प्राचीन काल के मानव समाज से पूर्णतया भिन्न है ! उसके रहन-सहन, वेश-भूषा व परिस्थितियों में क्रांतिकारी परिवर्तन देखने को मिलता है । विगत कुछ दशकों में तो मनुष्य जीवन की कायापलट हो चुकी है ।

इस कायापलट अथवा इस परिवर्तन का संपूर्ण श्रेय विज्ञान को ही जाता है । यदि हम आधुनिक युग को विज्ञान का युग कहें तो कदापि अतिशयोक्ति न होगी, अपितु उपर्युक्त कथन ही आज के परिवेश को देखते हुए सर्वथा उपयुक्त होगा ।

मानव हित में विज्ञान की उपलब्धियाँ अनेक हैं । विज्ञान ने मनुष्य को यातायात के ऐसे साधन प्रदान किए हैं, कि जो दूरी हमारे पूर्वज महीनों-सालों में तय किया करते थे, आज वह दूरी कुछ दिनों, घंटों में तय की जा सकती है । साइकिल, दुपहिया वाहन, कारें व रेलगाड़ी सभी विज्ञान की देन हैं । गगन का चुंबन करते हवाई जहाज ने तो मानव को जैसे पंख ही प्रदान कर दिए हैं ।

चिकित्सा जगत में विज्ञान ने मानव-हित में बहुत कुछ दिया है । आज इस क्षेत्र में ऐसे उच्च तकनीक के उपकरण उपलब्ध हैं जिनके प्रयोग से असंभव व असाध्य समझे जाने वाले रोगों का भी इलाज संभव हो सका है । कैंसर, कुष्ठ रोग जैसी असाध्य समझी जाने वाली बीमारियों का इलाज भी विज्ञान ने संभव कर दिखाया है । यह विज्ञान की ही देन है जिसके कारण विश्व में मृत्यु-दर निरंतर घटती ही जा रही है ।

Answered by ItsShree44
2

Answer:

खरे पाहता 'विज्ञान' ही माणसाचीच निर्मिती आहे. पण आज अनेक घटनांतून माणूस विज्ञानाच्या हातातील बाहुले झाल्यासारखा वाटतो. विशेषतः आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला असा अनुभव अनेकदा येतो. कधी कधी अगदी मोक्याच्या क्षणी विदयुतप्रवाह बंद पडतो, घरातील दिवे जातात, पंखा फिरत नाही, उद्वाहन ठप्प होते आणि आपण सारेजण अगतिक होतो; त्यावेळी आपणाला वाटू लागते की, माणूस हा विज्ञानाचा गुलाम झाला आहे !

खरे तर विज्ञान ही माणसाला लाभलेली दिव्य शक्ती आहे. विज्ञान म्हणजे मानवी सामर्थ्याचा स्रोत आहे. मानवाने विज्ञानाची उपासना केली नसती, तर आजवरची प्रगती होऊच शकली नसती. विज्ञानाच्या साहाय्याने मानवाने केलेली प्रगती हे मानवाच्याच अखंड, प्रखर साधनेचे फळ आहे. विज्ञान हा मानवाला लाभलेला परीस आहे. आज मानवी जीवनात असे एकही क्षेत्र आढळणार नाही की, जेथे विज्ञानाने प्रवेश केला नाही. विज्ञानाच्या साहाय्याने मानवाने अंतराळात प्रवेश केला आणि विशाल सागराचा थांग लावला. अवकाशात उपग्रह पाठवले आणि सागराच्या उदरातील खनिजांचा शोध घेतला.

विज्ञानाच्या साहाय्याने मानवाने आपले सामर्थ्य हजारो पटींनी वाढवले आहे. दृष्टी, श्रुती, स्मृती या साऱ्या बाबतीत माणूस आज सर्व प्राणिमात्रांत श्रेष्ठ ठरला आहे, तो केवळ विज्ञानाच्या बळावरच! माणसाने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य केल्या, असाध्य रोगांवर विजय मिळवला. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आता नेत्रदान, गात्रदान करणेदेखील सहज शक्य झाले आहे. विज्ञानाच्या साहाय्याने त्याने आज सारे जग जवळ आणले आहे. आज विज्ञानाने माणसाला इतके सामर्थ्य दिले आहे की, त्याला आता परमेश्वराजवळ मागण्यासारखे काही उरलेलेच नाही. किंबहुना विज्ञानच परमेश्वर बनला आहे.

माणसाने विज्ञानाच्या बळावर महाभयानक संहारक शस्त्रास्त्रे तयार केली. आजकाल वैज्ञानिक घोडदौडीत माणूस नैसर्गिक संतुलन हरवून बसला आहे. त्यामुळे 'विज्ञान' हा माणसाचा शत्रू आहे, अशा प्रकारची टीका विज्ञानावर कधी कधी केली जाते. पण गंभीरपणे विचार करता, यात विज्ञानाचा दोष नसून तो माणसांच्या वृत्तीचा दोष आहे, हे स्पष्ट होते. विज्ञान हा मानवाचा जिवलग सखा आहे. मानवाच्या विकसनशीलतेचे रहस्य विज्ञानाच्या सामर्थ्यात दडलेले आहे, यात शंका नाही.

Similar questions