India Languages, asked by ekrakhan34, 5 days ago


वनस्पती प्राण्यांप्रमाणे इतस्ततः फिरत नाहीत. त्यांच्या मुळांमुळे त्या जमिनीत
रुतलेल्या असतात. अन्नरस मिसळलेले जमिनीतील पाणी मूळ शोषून घेते आणि
ते वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवते. डेलिया आणि गाजरासारखी काही मुळे
अन्न साठवतात.
पानांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळावी, म्हणून खोड वनस्पतीला वर उचलते.
खोड ही अन्ननलिकासुद्धा आहे. मुळाकडून ते अन घेते. पान सूर्यप्रकाश आणि
हवा वापरून वनस्पतीला जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न तयार करते. वाष्प
निघून जाण्यासाठी पानांत छिद्रे असतात. या छिद्रांमधूनच ते प्राणवायू श्वसनाच्या
रूपाने घेते. फूल विया निर्माण करते आणि त्यातून नवीन वनस्पती वाढतात.
saransh lekhan​

Answers

Answered by sanjitpathak865
0

Answer:

वनस्पती प्राण्यांप्रमाणे इतस्ततः फिरत नाहीत. त्यांच्या मुळांमुळे त्या जमिनीत

रुतलेल्या असतात. अन्नरस मिसळलेले जमिनीतील पाणी मूळ शोषून घेते आणि

ते वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवते. डेलिया आणि गाजरासारखी काही मुळे

अन्न साठवतात.

पानांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळावी, म्हणून खोड वनस्पतीला वर उचलते.

खोड ही अन्ननलिकासुद्धा आहे. मुळाकडून ते अन घेते. पान सूर्यप्रकाश आणि

हवा वापरून वनस्पतीला जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न तयार करते. वाष्प

निघून जाण्यासाठी पानांत छिद्रे असतात. या छिद्रांमधूनच ते प्राणवायू श्वसनाच्या

रूपाने घेते. फूल विया निर्माण करते आणि त्यातून नवीन वनस्पती वाढतात.

Explanation:

Hope it will help you

Similar questions