vidnyan shap ki vardan
Answers
Answered by
2
Answer:
विज्ञान आपल्या जीवनात अनेक बदल घेऊन आलेले आहे. मागील शतकात झालेल्या प्रचंड अभ्यासाने भौतिक क्षेत्र पूर्णपणे बदलून गेले आहे. आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहोत. अशावेळी विज्ञानाने झालेले फायदे आणि नुकसान ओळखून आपले पुढचे पाऊल कसे असले पाहिजे, याची जाणीव विद्यार्थ्यांना शालेय जीवनात झाली तर त्यांचे भविष्य उज्ज्वल असणार आहे.
निबंध लेखन प्रकारात विद्यार्थ्याच्या बुद्धीची वैचारिक आणि काल्पनिक कुवत ओळखली जाते. विज्ञान शाप की वरदान हा विषय म्हणजे त्यांच्या वैचारिक क्षमतेचे परिपूर्ण आकलन करून देणारे असते. विज्ञानाचे फायदे आणि नुकसान अशा दोन्ही बाजू या निबंधात लिहायच्या असतात.
Similar questions