India Languages, asked by Anonymous, 9 months ago

WRITE A ESSAY IN 1000 WORDS IN MARATHI.
NO COPY PASTE.

Answers

Answered by MichMich0945
3

पुरातन काळापासून भारत हा एक सहिष्णू, जातीभेद प्रांत भेद न मानणारा देश म्हणून प्रसिद्ध आहे. आर्यांची संस्कृती, गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरु नानक, ह्या सर्व धर्म संस्थापकांनी धर्माच्या शिकवणीत अहिंसेला प्रथम स्थान दिलेले आहे. आठ तत्वांमध्ये अहिंसा, अपरिग्रह, सचोटी ह्यांना अंगीकारण्यास सांगितले आहे. पैगंबरांनी हि त्यांच्या अनुयायांना भूतदया शिकविली आहे. भगवान येशू तर हिंसेला सामोरे जाऊन क्रुसावर खिळ्याचे प्रहर सोसून मेले. तरी सुद्धा ते म्हणत होते की, “देवा हे लोक काय करीत आहेत त्यांना काळात नाही. त्यांना क्षमा कर” मग इतक्या संस्कृती नांदत असतांना मधेच का हि माणसे एकमेकांच्या जीवावर उठतात?पुरातन काळापासून भारत हा एक सहिष्णू, जातीभेद प्रांत भेद न मानणारा देश म्हणून प्रसिद्ध आहे. आर्यांची संस्कृती, गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरु नानक, ह्या सर्व धर्म संस्थापकांनी धर्माच्या शिकवणीत अहिंसेला प्रथम स्थान दिलेले आहे. आठ तत्वांमध्ये अहिंसा, अपरिग्रह, सचोटी ह्यांना अंगीकारण्यास सांगितले आहे. पैगंबरांनी हि त्यांच्या अनुयायांना भूतदया शिकविली आहे. भगवान येशू तर हिंसेला सामोरे जाऊन क्रुसावर खिळ्याचे प्रहर सोसून मेले. तरी सुद्धा ते म्हणत होते की, “देवा हे लोक काय करीत आहेत त्यांना काळात नाही. त्यांना क्षमा कर” मग इतक्या संस्कृती नांदत असतांना मधेच का हि माणसे एकमेकांच्या जीवावर उठतात?पुरातन काळापासून भारत हा एक सहिष्णू, जातीभेद प्रांत भेद न मानणारा देश म्हणून प्रसिद्ध आहे. आर्यांची संस्कृती, गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरु नानक, ह्या सर्व धर्म संस्थापकांनी धर्माच्या शिकवणीत अहिंसेला प्रथम स्थान दिलेले आहे. आठ तत्वांमध्ये अहिंसा, अपरिग्रह, सचोटी ह्यांना अंगीकारण्यास सांगितले आहे. पैगंबरांनी हि त्यांच्या अनुयायांना भूतदया शिकविली आहे. भगवान येशू तर हिंसेला सामोरे जाऊन क्रुसावर खिळ्याचे प्रहर सोसून मेले. तरी सुद्धा ते म्हणत होते की, “देवा हे लोक काय करीत आहेत त्यांना काळात नाही. त्यांना क्षमा कर” मग इतक्या संस्कृती नांदत असतांना मधेच का हि माणसे एकमेकांच्या जीवावर उठतात?पुरातन काळापासून भारत हा एक सहिष्णू, जातीभेद प्रांत भेद न मानणारा देश म्हणून प्रसिद्ध आहे. आर्यांची संस्कृती, गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरु नानक, ह्या सर्व धर्म संस्थापकांनी धर्माच्या शिकवणीत अहिंसेला प्रथम स्थान दिलेले आहे. आठ तत्वांमध्ये अहिंसा, अपरिग्रह, सचोटी ह्यांना अंगीकारण्यास सांगितले आहे. पैगंबरांनी हि त्यांच्या अनुयायांना भूतदया शिकविली आहे. भगवान येशू तर हिंसेला सामोरे जाऊन क्रुसावर खिळ्याचे प्रहर सोसून मेले. तरी सुद्धा ते म्हणत होते की, “देवा हे लोक काय करीत आहेत त्यांना काळात नाही. त्यांना क्षमा कर” मग इतक्या संस्कृती नांदत असतांना मधेच का हि माणसे एकमेकांच्या जीवावर उठतात?पुरातन काळापासून भारत हा एक सहिष्णू, जातीभेद प्रांत भेद न मानणारा देश म्हणून प्रसिद्ध आहे. आर्यांची संस्कृती, गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरु नानक, ह्या सर्व धर्म संस्थापकांनी धर्माच्या शिकवणीत अहिंसेला प्रथम स्थान दिलेले आहे. आठ तत्वांमध्ये अहिंसा, अपरिग्रह, सचोटी ह्यांना अंगीकारण्यास सांगितले आहे. पैगंबरांनी हि त्यांच्या अनुयायांना भूतदया शिकविली आहे. भगवान येशू तर हिंसेला सामोरे जाऊन क्रुसावर खिळ्याचे प्रहर सोसून मेले. तरी सुद्धा ते म्हणत होते की, “देवा हे लोक काय करीत आहेत त्यांना काळात नाही. त्यांना क्षमा कर” मग इतक्या संस्कृती नांदत असतांना मधेच का हि माणसे एकमेकांच्या जीवावर उठतात?पुरातन काळापासून भारत हा एक सहिष्णू, जातीभेद प्रांत भेद न मानणारा देश म्हणून प्रसिद्ध आहे. आर्यांची संस्कृती, गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरु नानक, ह्या सर्व धर्म संस्थापकांनी धर्माच्या शिकवणीत अहिंसेला प्रथम स्थान दिलेले आहे. आठ तत्वांमध्ये अहिंसा, अपरिग्रह, सचोटी ह्यांना अंगीकारण्यास सांगितले आहे. पैगंबरांनी हि त्यांच्या अनुयायांना भूतदया शिकविली आहे. भगवान येशू तर हिंसेला सामोरे जाऊन क्रुसावर खिळ्याचे प्रहर सोसून मेले. तरी सुद्धा ते म्हणत होते की, “देवा हे लोक काय करीत आहेत त्यांना काळात नाही. त्यांना क्षमा कर” मग इतक्या संस्कृती नांदत असतांना मधेच का हि माणसे एकमेकांच्या जीवावर उठतात?पुरातन काळापासून भारत हा एक सहिष्णू, जातीभेद प्रांत भेद न मानणारा देश म्हणून प्रसिद्ध आहे. आर्यांची संस्कृती, गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरु नानक, ह्या सर्व धर्म संस्थापकांनी धर्माच्या शिकवणीत अहिंसेला प्रथम स्थान दिलेले आहे. आठ तत्वांमध्ये अहिंसा, अपरिग्रह, सचोटी ह्यांना अंगीकारण्यास सांगितले आहे. पैगंबरांनी हि त्यांच्या अनुयायांना भूतदया शिकविली आहे. भगवान येशू तर हिंसेला सामोरे जाऊन क्रुसावर खिळ्याचे प्रहर सोसून मेले. तरी सुद्धा ते म्हणत होते की, “देवा हे लोक काय करीत आहेत त्यांना काळात नाही. त्यांना क्षमा कर” मग इतक्या संस्कृती नांदत असतांना मधेच का हि माणसे एकमेकांच्या जीवावर उठतात?पुरातन काळापासून भारत हा एक सहिष्णू, जातीभेद प्रांत भेद न मानणारा देश म्हणून प्रसिद्ध आहे. आर्यांची संस्कृती, गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरु नानक, ह्या सर्व धर्म संस्थापकांनी धर्माच्या शिकवणीत अहिंसेला प्रथम स्थान दिलेले आहे. आठ तत्वांमध्ये अहिंसा, अपरिग्रह, सचोटी ह्यांना अंगीकारण्यास सांगितले आहे. पैगंबरांनी हि त्यांच्या अनुयायांना भूतदया शिकविली आहे. भगवान येशू तर हिंसेला सामोरे जाऊन क्रुसावर खिळ्याचे प्रहर सोसून मेले. तरी सुद्धा ते म्हणत होते की, “देवा हे लोक काय करीत आहेत त्यांना काळात नाही. त्यांना क्षमा कर” मग इतक्या संस्कृती नांदत असतांना मधेच का हि माणसे एकमेकांच्या जीवावर उठतात?

Answered by BornForPUBG
2

ह्यावर अमेरिकेचे किंवा इंग्लंडचे उदाहरण घेतले पाहिजे.ह्या देशांमध्ये जवळ जवळ सर्व जगातील निर्वासित, किंवा कामानिमित्त आलेले लोक आहेत. जेंव्हा एखादा सामना असतो तेंव्हा तिथला भारतीय किंवा पाकिस्तानी असला तरी इंग्लंड किंवा अमेरिकेलाच जिंकून देतो. कारण एकदा तिकडे गेल्यावर ते पूर्ण पणे अमेरिकन किंवा ब्रिटीश होतात. त्यांना शिस्तच तशी लावली जाते. पण आपल्याकडे मात्र असे होत नाही कारण आपण उदारमतवादी आहोत. तरीही ह्या काळ्या ढगाला चंदेरी किनार आहे. आपल्याकडे अती उच्च आणि अती नीच लोकांमध्ये हा दुजाभाव नाही आहे. अलिशान घरांमधील उच्चभ्रू लोक आणि झोपडपट्टीतील गरीब लोक जातीभेद मानत नाही. त्यांच्या आंतरजातीय विवाह पण होतात. एखादे संकट आले तर त्यांच्याकडून एकात्मतेचे उत्कृष्ट प्रदर्शन होते. तसेच नवीन पिढी हि देश विदेशात जाऊन आली आहे आणि ती चांगला विचार पण करते. त्यांच्यात जात, प्रांत इत्यादी चा विचार न करता मैत्री होते आहे. ग्लोबल कनेक्शन आणि सोशल मिडिया मुळे ते आपल्या देशाच्या सन्मानाबद्दल जागरूक झाले आहेत. क्रिकेटमध्ये सगळ्या भारताचे खेळाडू असतात पण टीम स्पिरीट दाखवून आज बलाढ्य संघ झाला आहे. ह्यावर अमेरिकेचे किंवा इंग्लंडचे उदाहरण घेतले पाहिजे.ह्या देशांमध्ये जवळ जवळ सर्व जगातील निर्वासित, किंवा कामानिमित्त आलेले लोक आहेत. जेंव्हा एखादा सामना असतो तेंव्हा तिथला भारतीय किंवा पाकिस्तानी असला तरी इंग्लंड किंवा अमेरिकेलाच जिंकून देतो. कारण एकदा तिकडे गेल्यावर ते पूर्ण पणे अमेरिकन किंवा ब्रिटीश होतात. त्यांना शिस्तच तशी लावली जाते. पण आपल्याकडे मात्र असे होत नाही कारण आपण उदारमतवादी आहोत. तरीही ह्या काळ्या ढगाला चंदेरी किनार आहे. आपल्याकडे अती उच्च आणि अती नीच लोकांमध्ये हा दुजाभाव नाही आहे. अलिशान घरांमधील उच्चभ्रू लोक आणि झोपडपट्टीतील गरीब लोक जातीभेद मानत नाही. त्यांच्या आंतरजातीय विवाह पण होतात. एखादे संकट आले तर त्यांच्याकडून एकात्मतेचे उत्कृष्ट प्रदर्शन होते. तसेच नवीन पिढी हि देश विदेशात जाऊन आली आहे आणि ती चांगला विचार पण करते. त्यांच्यात जात, प्रांत इत्यादी चा विचार न करता मैत्री होते आहे. ग्लोबल कनेक्शन आणि सोशल मिडिया मुळे ते आपल्या देशाच्या सन्मानाबद्दल जागरूक झाले आहेत. क्रिकेटमध्ये सगळ्या भारताचे खेळाडू असतात पण टीम स्पिरीट दाखवून आज बलाढ्य संघ झाला आहे. ह्यावर अमेरिकेचे किंवा इंग्लंडचे उदाहरण घेतले पाहिजे.ह्या देशांमध्ये जवळ जवळ सर्व जगातील निर्वासित, किंवा कामानिमित्त आलेले लोक आहेत. जेंव्हा एखादा सामना असतो तेंव्हा तिथला भारतीय किंवा पाकिस्तानी असला तरी इंग्लंड किंवा अमेरिकेलाच जिंकून देतो. कारण एकदा तिकडे गेल्यावर ते पूर्ण पणे अमेरिकन किंवा ब्रिटीश होतात. त्यांना शिस्तच तशी लावली जाते. पण आपल्याकडे मात्र असे होत नाही कारण आपण उदारमतवादी आहोत. तरीही ह्या काळ्या ढगाला चंदेरी किनार आहे. आपल्याकडे अती उच्च आणि अती नीच लोकांमध्ये हा दुजाभाव नाही आहे. अलिशान घरांमधील उच्चभ्रू लोक आणि झोपडपट्टीतील गरीब लोक जातीभेद मानत नाही. त्यांच्या आंतरजातीय विवाह पण होतात. एखादे संकट आले तर त्यांच्याकडून एकात्मतेचे उत्कृष्ट प्रदर्शन होते. तसेच नवीन पिढी हि देश विदेशात जाऊन आली आहे आणि ती चांगला विचार पण करते. त्यांच्यात जात, प्रांत इत्यादी चा विचार न करता मैत्री होते आहे. ग्लोबल कनेक्शन आणि सोशल मिडिया मुळे ते आपल्या देशाच्या सन्मानाबद्दल जागरूक झाले आहेत. क्रिकेटमध्ये सगळ्या भारताचे खेळाडू असतात पण टीम स्पिरीट दाखवून आज बलाढ्य संघ झाला आहे. ह्यावर अमेरिकेचे किंवा इंग्लंडचे उदाहरण घेतले पाहिजे.ह्या देशांमध्ये जवळ जवळ सर्व जगातील निर्वासित, किंवा कामानिमित्त आलेले लोक आहेत. जेंव्हा एखादा सामना असतो तेंव्हा तिथला भारतीय किंवा पाकिस्तानी असला तरी इंग्लंड किंवा अमेरिकेलाच जिंकून देतो. कारण एकदा तिकडे गेल्यावर ते पूर्ण पणे अमेरिकन किंवा ब्रिटीश होतात. त्यांना शिस्तच तशी लावली जाते. पण आपल्याकडे मात्र असे होत नाही कारण आपण उदारमतवादी आहोत. तरीही ह्या काळ्या ढगाला चंदेरी किनार आहे. आपल्याकडे अती उच्च आणि अती नीच लोकांमध्ये हा दुजाभाव नाही आहे. अलिशान घरांमधील उच्चभ्रू लोक आणि झोपडपट्टीतील गरीब लोक जातीभेद मानत नाही. त्यांच्या आंतरजातीय विवाह पण होतात. एखादे संकट आले तर त्यांच्याकडून एकात्मतेचे उत्कृष्ट प्रदर्शन होते. तसेच नवीन पिढी हि देश विदेशात जाऊन आली आहे आणि ती चांगला विचार पण करते. त्यांच्यात जात, प्रांत इत्यादी चा विचार न करता मैत्री होते आहे. ग्लोबल कनेक्शन आणि सोशल मिडिया मुळे ते आपल्या देशाच्या सन्मानाबद्दल जागरूक झाले आहेत. क्रिकेटमध्ये सगळ्या भारताचे खेळाडू असतात पण टीम स्पिरीट दाखवून आज बलाढ्य संघ झाला आहे.

Similar questions