Science, asked by ulkagaikwad0123, 6 days ago

1. मानवी शुक्रपेशी व अंडपेशी तयार होताना अर्धगुणसूत्री विभाजन झाले नसते तर काय झाले असते ?

Answers

Answered by aniladivedi8
4

Answer:

प्रत्येक सजीव हा प्रजननाद्वारे अस्तित्वात आलेला असतो. सर्व सजीवांच्या प्रजननाचा आढावा प्रजनन नोंदीत घेतलेला आहे. पुढील नोंद मानवी प्रजननाविषयी आहे. मानवामध्ये प्रजनन लैंगिक पद्धतीने घडून येते. प्रजननासाठी आवश्यक असलेली इंद्रिये मानवाच्या शरीरात जन्मापासूनच असतात. पौगंडावस्थेत या इंद्रियांची वाढ होऊन ती प्रजननक्षम होतात. या अवस्थेत मुलगी व मुलगा यांच्या शरीरात अनेक बदल होतात. हे बदल त्यांच्या शरीरात स्रवलेल्या संप्रेरकांद्वारे नियमित होतात. स्त्री-प्रजनन संस्था व पुरुष-प्रजनन संस्था यांच्या संरचनेत फरक असतो. या दोन्ही प्रजनन संस्था जनन पेशींची म्हणजे शुक्रपेशी व अंडपेशी यांची निर्मिती, पोषण व वहन यांसाठी सक्षम असतात. पुरुष प्रजनन संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे पौगंडावस्थेत चालू झालेली शुक्रपेशी निर्मिती आयुष्यभर चालू असते. वार्धक्यामध्ये शुक्रपेशी कमी संख्येने निर्माण होतात. स्त्री प्रजनन संस्थेतील अंडपेशी निर्मिती साधारणपणे वयाच्या ४५ वर्षांनंतर थांबते.

Similar questions