Math, asked by lokeshsahu5424l, 3 months ago

37:3
भरत वाक्य कवितेमध्ये कवी 'चित्त स्थिर
रहावे म्हणून परमेश्वराजवळ कोणती
विनंती करत आहेत?​

Answers

Answered by yashraj200821
4

Answer:

९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. श्री. नितीन तावडे, उद्घाटक ज्येष्ठ कविवर्य ना. धों. महानोर, ९२व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा ढेरे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. कौतिकराव ठालेपाटील, साहित्य महामंडळाचे कार्यवाह श्री. दादासाहेब गोरे, अन्य मान्यवर आणि माझ्या प्रिय रसिक मित्रांनो, साहित्य महामंडळ गेल्या वर्षापासून अनेक धाडसी आणि स्वागतार्ह निर्णय घेत आहे. उदा. अध्यक्षांची निवड महामंडळ सर्व घटक साहित्य संस्थाच्या अनुमतीने करत आहे. त्याच्या पहिल्या मानकरी होत्या श्रीमती अरुणा ढेरे. नव्या पद्धतीने झालेल्या निवडीचे सर्वत्र स्वागत झाले. माझ्या ध्यानीमनी आणि स्वप्नीदेखील नसताना ह्यावर्षी तो मान माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलाला मिळालेला आहे. त्याचाप्रथमत: आनंद झाला, परंतु जबाबदारीचे भान येताच मनावर दडपण आले. अ. भा. म. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे पवित्र आहे. ह्या व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची पात्रता माझ्यामध्ये आहे का? असा

Step-by-step explanation:

प्लीज फोलो करा मी पन मराठी

Similar questions