Answer of bhavarth adharit sant krupa zali
Answers
Answered by
13
संत कृपा झाली हे संत बहिनाबाईंचे सुप्रसिद्ध अभंग आहे. हे अभंग तेव्हा रचले होते जेव्हा वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली होती. संत ज्ञानेश्वर यांनी वारकरी समाजाची सुरुवात केली होती.
तसेच अनेक संतांनी हरी नामाचा गजर करत समाजाला चांगले संदेश दिले. ह्या अभंगात सर्व संतांचे गुण गौरव करण्यात आले आहे.
Answered by
9
Answer:
Down there☺☺
Explanation:
संत कृपा झाली हे संत बहिनाबाईंचे सुप्रसिद्ध अभंग आहे. हे अभंग तेव्हा रचले होते जेव्हा वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली होती. संत ज्ञानेश्वर यांनी वारकरी समाजाची सुरुवात केली होती.
तसेच अनेक संतांनी हरी नामाचा गजर करत समाजाला चांगले संदेश दिले. ह्या अभंगात सर्व संतांचे गुण गौरव करण्यात आले आहे.
Similar questions
History,
8 months ago
English,
8 months ago
Social Sciences,
8 months ago
Hindi,
1 year ago
Math,
1 year ago