भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धांचा आढावा घ्या.
Answers
Answered by
2
Answer:
हिंदुस्थानाच्या फाळणीनंतर पाकिस्तानने भारतावर १९४७ ते १९८१ या कालखंडात चार वेळा आक्रमणे करून भारताला आपले सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी युद्धास भाग पाडले. त्यांपैकी दोन युद्धे काश्मीर समस्येवरून, एक भारताची युद्धक्षमता अजमावण्यासाठी व एक बांगला देशाच्या मुक्तीसाठी झाले.
Explanation:
he ghe tuzha answer
mark me brain list
Similar questions