Sociology, asked by prajapatijalpa2825, 10 months ago

भारतात संयुक्‍त कुटुंबाचे विघटन होत आहे कारणे दया.

Answers

Answered by diksha9353
1
भारतात बदलत्या काळानुसार बदल होत आहेत, कामाच्या शोधात अनेक जण स्थलांतरित होतात, तिथेच स्थायिक होतात, यामुळे विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात येते, शिवाय बदलत्या विचारांमुळे वृद्ध व्यक्तींना आश्रमात ठेवले जाते. या सर्वांमुळे भारतात संयुक्त कुटुंबाचे विघटन होत आहे.
please mark as a brainliest
Similar questions