Geography, asked by dipakdubey813, 15 hours ago

गणतहादान)
भारताच्या लोकसख्येची सरासरी घनता जास्त आहे.​

Answers

Answered by vimalkachare19
10

(१) पृथ्वी च्या एकुण भुभागापैंकी केवळ २.४१% भूभाग भारताने व्यापला आहे

(२) याउलट जगाच्या एकूण लोकसंख्येपैंकी सुमारे १७.५% लोकसंख्या भारतात आढळते

(३) भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे.त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे

Similar questions