Geography, asked by shubham291002, 11 months ago

ईशान्य भारतातील विरळ लोकवस्ती असलेल्या राज्य कोणते?

Answers

Answered by niraj6874
5
ईशान्य भारत हा भारत देशामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. नावाप्रमाणेच हा भूभाग भारताच्या ईशान्य भागात स्थित आहे. ईशान्य भारतामध्ये आसाम, त्रिपुरा,मणीपूर,मिझोराम,नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि हिमालयाच्या कुशीत वसलेले सिक्कीम ह्या राज्यांचा समावेश होतो.

shubham291002: but exactly which state
Similar questions