ईशान्य भारतातील विरळ लोकवस्ती असलेल्या राज्य कोणते?
Answers
Answered by
5
ईशान्य भारत हा भारत देशामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. नावाप्रमाणेच हा भूभाग भारताच्या ईशान्य भागात स्थित आहे. ईशान्य भारतामध्ये आसाम, त्रिपुरा,मणीपूर,मिझोराम,नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि हिमालयाच्या कुशीत वसलेले सिक्कीम ह्या राज्यांचा समावेश होतो.
shubham291002:
but exactly which state
Similar questions
Social Sciences,
8 months ago
Science,
8 months ago
Math,
8 months ago
Hindi,
1 year ago
Math,
1 year ago