कशात सुख मानू नये' असे संत रामदास सांगतात ?
Answers
Answered by
0
अाऴसात सुख मानू नये असे संत रामदास म्हणतात .
- " उत्तम लक्षण " या ओव्या मधे संत रामदास यानी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद केली आहे.
- अाऴस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रु आहे.
- " अाऴस " हा माणसाचा अंगी असलेला दुर्गुण आहे.
- अाऴशामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही.
- " अाऴसे कार्य भार नसतो . " हे तत्व संत रामदास यानी संगितले आहे.
- अाऴशामुळे मनाला जडत्व प्राप्त होते आणि माणुस नकार्ता होतो.
- आऴशी माणसाला जगात मान प्राप्त होत नाही.
- अाऴशामुळे बरिच कामें खोऴबून राहतात .
- अाऴस हा एक विकार आहे.
- रोजच्या कामा मध्ये अाऴशाला स्थान देवू नये .
- अाऴशाला समाधान मानू नये असे संत रामदास म्हणतात .
#SPJ3
Similar questions