Social Sciences, asked by borkaraishwarya2, 6 months ago


मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच
टिकले.

Answers

Answered by Anonymous
47

Answer:

१) नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या दारुण पराभव या निवडणुकीत झाला.

(२) मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले.त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार आपापसातील मतभेदांमुळे अल्पकाळच टिकले

Explanation:

if you like please mark me as brainlist and follow me

Similar questions