Paniyache mahatu marathi nibandh?
Answers
Answered by
0
Answer:
which language is this
Answered by
0
पाणी हे जीवन आहे. पृथ्वीवरील १/४ भाग गोड्या पाण्याचा आहे. बाकीचे पाणी समुद्राच्या रूपात आहे म्हाजेच खारट. बरेचसे पावसाचे पाणी वाया जाते, ते साठवण्यासाठी च्या योजना कमी पडतात.
एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाण्याची गरजही तेवढीच असते. पाण्याचा वापर वेगवेगळा होतो. पाणी नसेल तर जीवसृष्टी नष्ट होईल, पाण्यापायी लोकांचे प्राण जातील. पाणी आहे तर आपण आहोत म्हणून पाणी हे जपून वापराव त्याचं मोल सगळ्यांनी जाणाव.
Similar questions
English,
7 months ago
Chemistry,
7 months ago
Political Science,
7 months ago
Math,
1 year ago
Biology,
1 year ago