Plastic mukt bharat pr ek nibandh 500 shbdon me in Marathi
Answers
आजच्या काळात प्लास्टिक हे आपल्या पर्यावरणासाठी खूप हानिकारक गोष्ट झाली आहे. प्लास्टिक हे बायो देग्रडबल गोष्ट नसल्या मूळे त्याचे मातीत विघटन होत नाही आणि बरेच वर्ष ते तसच पडून राहते. हे प्लास्टिक समुद्रामध्ये माशे आपल्या पोटात गिळतात आणि त्यांचा मृत्यू होतो, जमिनीवर देखील प्राणी पक्ष्यांवर प्लास्टिक चे तोटे दिसून येतात.
हे प्लास्टिक आपल्याला भारतातून कायमचे नष्ट करायचे असेल तर हळू हळू आपल्याला त्याचा वापर आणि प्रचार कमी करायला लागणार ज्याने करून भारत देस प्लॅस्टिक मुक्त होईल. प्लास्टिक च्या बॅग आपण न वापरता कापडी पिशव्या वापरल्या पाहिजेत आणि बॉटल्स (प्लॅस्टिक) ह्यांचा वापर कायमचा थांबवला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचे पालन केले तर प्लॅस्टिक चे साम्राज्य भारत देशातून निघून जाईल आणि सगळीकडे हिरवळ पसरेल, प्रदूषण कमी होईल, समुद्र निळे दिसतील आणि जीवित हानी देखील होणार नाही.