India Languages, asked by kushhimanshu6191, 9 months ago

शून्य कचरा ' या विषयाव दोन मैत्रीणींमधील संवाद लेखन

Answers

Answered by AadilAhluwalia
107

सीता आणि गीता बागेत बसल्या आहेत.

सीता- तू लक्ष दिलंस का, आज बागेत अजिबात कचरा नाही आहे.

गीता- अगं इथल्या आजूबाजूच्या लोकांनी स्वच्छता अभियानाअंतर्गत ही बाग स्वच्छ केली.

सीता- अरे वा! छान केलं बघ. नाहीतर इथे किती कचरा असायचा.

गीता- लोकांनी फक्त साफ सफाई केली नाही, तर इथे पिण्याच्या पाण्याची व्यस्थाही केली आहे.

सीता- मुलांना पाणी लागतच ना खेळताना.

गीता- हो आणि आता बाग झाली कचरा मुक्त.

सीता- म्हणजे शून्य कचरा.

Answered by ahirej30
10

Answer:

suny kachra ya vishyavar don maitrininmadhil savad lekhan

Similar questions