Social Sciences, asked by PragyaTbia, 10 months ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा: भारताचे ........ हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.(अ) प्रधानमंत्री
(ब) राष्ट्रपती(क) संरक्षण मंत्री
(ड) राज्यपाल

Answers

Answered by gadakhsanket
10

★उत्तर- भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.

भूदल, नौदल व वायुदल हे तीन दलांचा भारताच्या सुरक्ष यंत्रणेत समावेश आहे.भौगोलिक सीमांचे रक्षण करण्याची जाबाबदारी भूदलावर असते.भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी नौदलाची असते.हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करण्याची जबाबदारी वायुदलाची असते. भारतातील संरक्षण दलांना सहाय्य करण्यासाठी निमलष्करी दले असतात.

गृहरक्षक दलात सामील होऊन नागरिक देशाच्या संरक्षणास मदत करू शकतात.सार्वजनिक सुरक्षितता राखणे,दंगल व बंद या काळात दुध,पाणीअशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे इत्यादी कामे यादलास पूर्ण करावी लागतात.

धन्यवाद...

Answered by manerd999
1

Answer:

भारताचे --------- हे सर्व संरक्षण दलांचे सरसेनापती असतात

Explanation:

rastrapati

Similar questions