Biology, asked by tusharrajput7575, 14 days ago

१.उच्च शिक्षणाचे केंद्र असल्याने
शहराचा विकास झाला.​

Answers

Answered by n0171mpsbls
3

Answer:

मुंबईसह राज्यात विद्यापीठांशी संलग्नित कॉलेजांची संख्या वाढत असल्याचे चांगले परिणाम दिसू लागले असून, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत तंत्रशिक्षण, दूरस्थ शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण व विद्यार्थी प्रवेश आदी विविध क्षेत्रांत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे नुकतेच प्रकाशात आले आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

Similar questions