Ek Danshoor raja Ek koli marathi Story writing
Answers
Answered by
28
_____________________
> राजाला कसे समजले की कोणताच प्राणी निरुपयोगी नाही, माशा आणि कोळीही आवश्यक
प्राचीन काळी एका राजाने आपल्या मंत्र्यांना राज्यातील कोणकोणते जीव-जंतू उपयोगी नाहीत याचा शोध घेण्याचाआदेश दिला.
> मंत्र्यांनी खूप दिवस याचा शोध घेतला आणि राजाला सांगितले की, जंगलातील माशा आणि जाळे विणणारे कोळी किडे एकदम निरूपयोगी आहेत. यांचा काहीच उपयोग नाही. राजाने जंगलातील सर्व माशा आणि कोळी नष्ट करण्याचा विचार केला.
> त्याचवेळी शत्रूंनी राजाच्या राज्यावर आक्रमण केले. अचानक झालेल्या आक्रमणामुळे राजाचा पराभव झाला आणि तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जंगलात लपून बसला. राजाच्या शोधात शत्रू सैनिकही जंगलात आले.
_____________________
> राजाला कसे समजले की कोणताच प्राणी निरुपयोगी नाही, माशा आणि कोळीही आवश्यक
प्राचीन काळी एका राजाने आपल्या मंत्र्यांना राज्यातील कोणकोणते जीव-जंतू उपयोगी नाहीत याचा शोध घेण्याचाआदेश दिला.
> मंत्र्यांनी खूप दिवस याचा शोध घेतला आणि राजाला सांगितले की, जंगलातील माशा आणि जाळे विणणारे कोळी किडे एकदम निरूपयोगी आहेत. यांचा काहीच उपयोग नाही. राजाने जंगलातील सर्व माशा आणि कोळी नष्ट करण्याचा विचार केला.
> त्याचवेळी शत्रूंनी राजाच्या राज्यावर आक्रमण केले. अचानक झालेल्या आक्रमणामुळे राजाचा पराभव झाला आणि तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जंगलात लपून बसला. राजाच्या शोधात शत्रू सैनिकही जंगलात आले.
_____________________
Answered by
20
Answer:
Mark me as Brainlist...............
Attachments:

Similar questions