India Languages, asked by mahimitarik, 9 months ago

(२) 'गभरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी' या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. these are the two lines from the poem rang majeche rang udyache by anjali kulkarni please answet the question in marathi​

Answers

Answered by kiranraut945
20

Answer:

Answer:mark me in branlist this is your answer

Attachments:
Answered by rameshpawara100
2

Answer:

'गर्भ रेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी' या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. उत्तर : - प्रसीदूध कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी 'रंगमजेचे रंग उदयाचे' या कवितेत जागतीकीकरण्याच्या या काळात संगणक युगाच्या संगतीने मानवाने पर्यावरणाची जोपासना केली पाहिजे, निसर्गसौंदर्याचा आनंद अनुभवला पाहिजे हा विचार व्यक्त केला आहे. निळ्या आभाळाच्या छत्रा खाली सायांची मने हिरवी होतील, आनंदी होतील या आनंदाच्या विविध छटा आहेत. मणात जमलेल्या रेशमाच्या मखमली गाभ्या सारख्या कोमल भावना सुखाच्या गोष्टी माणसे एकमेकांना सांगतात

Similar questions