India Languages, asked by Arsalaanpatel, 9 months ago

Essay on रेल्वे नसती तर मराठी​

Answers

Answered by devyani92
5

Answer:

railway nasati tar india chya bhaher janyachi people chi wish purn zale nasati . tyana india chya bhaher mhanje out off country vel lagala aasta , 1 week ya 1 months

Answered by AadilAhluwalia
9

रेल्वे नसती तर लोकांना यात्रा करण्याचे साधन नसते. लोकांना रस्त्यावरून जावं लागलं असतं. पेट्रोल वाया गेलं असत. रेल्वे लांबच्या शहरांना जोडते. दूरचा पल्ला कमी वेळेत गाठता येतो. जर रेल्वे नसती तर प्रवास करण्यासाठी खूप वेळ गेला असता. प्रत्येक शहरात जाण्यासाठी रस्त्यांची सुविधा लागली असती.

रेल्वेचे तिकीट खूप कमी आहे. जर रेल्वे नसती तर खूप खर्च करून प्रवास करावा लागतील असता. कुठेही जायला खूप दिवस लागले असते. रस्त्यांवरची गर्दी वाढली असती.

नको बाबा! रेल्वेची सुविधा खूप चांगली आहे.

Similar questions